Tag: maharashtra police

‘हातभट्टी’च्या मानसिकतेतून बाहेर येऊन ‘हातगाडी’ सुरू करण्याचा प्रवास सोपा नसतो; ती किमया असते ‘ग्रेट’; फक्त त्यासाठी चंद्रशेखर यादव यांसारख्या पोलीस निरीक्षकाची व्हावी लागते ‘भेट’!

पोलीस निरीक्षकांमुळे मनपरिवर्तन झाले; दारूवाल्याने चक्क चहाचे हॉटेल सुरू केले! अॅड. विजय सोनवणे : महान्यूज लाईव्ह नगर : संसार उध्वस्त ...

महाराष्ट्रात खांदेपालट होणार नाही; वाझे प्रकरणात गृहमंत्र्यांची चूक नाही.. जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्रात खांदेपालट होणार नाही; वाझे प्रकरणात गृहमंत्र्यांची चूक नाही.. जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती

मुंबई : महान्यूज लाईव्ह मनसुख हरेन यांच्या हत्या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यावरून ...

अर्णव गोस्वामीचा आजचा मुक्कामही तुरुंगातच..!

अर्णव गोस्वामीचा आजचा मुक्कामही तुरुंगातच..!

मुंबई : महान्यूज लाईव्ह  अन्वय नाईक आत्महत्त्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आजही निर्णय झालेला नाही. सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून गुरुवारी याबाबत निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामीचा आजचा मुक्कामही तळोजा तुरुंगातच असणार आहे. ...

अर्णवसाठी राज्यपालांचा फोन; गृहमंत्र्यांनी दिले हे उत्तर..

अर्णवसाठी राज्यपालांचा फोन; गृहमंत्र्यांनी दिले हे उत्तर..

मुंबई : महान्यूज लाईव्ह  अर्णव गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास परवानगी द्यावी यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला. परंतु कोरोना संसर्गाच्या कारणास्तव त्यांना भेटता येणार नसल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या पदरी निराशा आली आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधत तुरुंगात असलेल्या अर्णव गोस्वामी यांना कुटुंबीयांशी भेटण्याची परवानगी देण्याबाबत चर्चा केली होती. परंतु सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच तुरुंगांमध्ये नातेवाईकांना भेटी घेण्यास मनाई करण्यात आली असल्याचे स्पष्ट करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीस नकार दिला आहे. मात्र त्यांचे कुटुंबीय अर्णव यांच्याशी दूरध्वनीवरून बोलू शकतील असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.  भाजप नेत्यांनी या प्रकरणात जास्तच रस दाखवला असल्याचे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला टोला लगावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच तुरुंगात ज्या पद्धतीने खबरदारी घेऊन वकील अथवा नातेवाईकांना भेटण्यास ...

कोरोना संकटकाळातील पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोना नियंत्रणासाठी पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे व उपक्रमांचे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक पुणे : महान्यूज लाईव्ह कर्तव्य पार पाडताना माणूसकी जपत ...

कोरोना, अरे तू पोलिसांची प्रतिमाच बदलून टाकली..

कोरोना, अरे तू पोलिसांची प्रतिमाच बदलून टाकली..

संपादकीय राज्यात कोरोनाची चाहूल लागली..पुढे काही दिवसांतच कोरोनाची भीती दिसू लागली आणि त्या काळातच रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पोलिसांचीही भीती वाटू लागली. ...

ताज्या बातम्या

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

कॉपी करू नका.