• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय दरम्यान पश्चिम – दक्षिण जोडणारी स्थळे ताब्यात घेतली..!

Maha News Live by Maha News Live
October 30, 2020
in यशोगाथा, सामाजिक, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, व्यक्ती विशेष, Featured
0

आजच्या दिवशी शिवशंभु काळात काय घडलं?

शिवधर्म फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य

३० ऑक्टोबर इ.स.१६७७

ऐन पावसाळ्यातही छत्रपती शिवरायांची कर्नाटक मोहिम चालू होती. जुलै १६७७ च्या सुमारास छत्रपती शिवराय तिरूमलवाडीतून वृद्धाचलम् या मार्गाने पोटोनोव्हा या ठिकाणी आले. ते स्थळ काबीज करून दक्षिण अर्काटवर महाराजांनी प्रभुत्व संपादन केले. पावसाळा संपल्यावर म्हणजे २९ -३०-३१ ऑक्टोबर १६७७ रोजी आरणी, होसकोट, शीरे, बाळापूर इत्यादी पश्चिम-दक्षिण जोडणारी स्थळे ताब्यात घेऊन नोव्हेंबर १६७७ ला कर्नाटक मोहिमेची सांगता केली.

३० ऑक्टोबर इ.स.१६८४
छ.संभाजी, शिकंदर आदिलशाह आणि अबुल हसन कुतुबशहा यांत एकजूट होईल असा संशय औरंगजेबास आला म्हणून त्याने आदिलशाहीवर ऑक्टोबर च्या शेवटी १६८४ मध्ये स्वारी केली…

छ. संभाजीराजे-मोगल संघर्ष
प्रामुख्याने मराठी राज्य बुडवावे तसेच आदिलशाही व कुत्बशाही पादाकांत करावी अशा निश्चयाने आणि बंडखोरी करून छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयास आलेल्या आपल्या अकबर या मुलाचा सूड घ्यावा या उद्देशाने औरंगजेब दक्षिण हिंदुस्थानात औरंगाबादेस आला (१६८२). तिथे त्याला आदिलशाही व कुत्बशाहीचे अनेक नामवंत सरदार जाऊन भेटले. मोगलांनी मराठयांचा पाडाव करण्यासाठी आदिलशाहाला सैन्याच्या खर्चासाठी नऊ लाख रूपये दिले परंतु मराठयांचे राज्य जिंकण्यास विजापूरकरांचा फारसा उपयोग होत नाही, हे लक्षात येताच त्याने शिकंदर आदिलशाहकडे एप्रिल १६८४ मध्ये फर्माने पाठविली.

त्यात प्रमुख अट, ‘संभाजीची मित्रता व सख्य बाह्यातकारी व अंतर्यामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजींचा निर्मूळ फडशा पाडण्याकरिता विचार करणे ’ ही होती. पण मराठयांविरूद्धच्या मोहिमेत मोगलांना सर्व आघाडयांवर अपयश येत होते. संभाजी, शिकंदर आदिलशाह आणि अबुल हसन कुत्बशहा यांत एकजूट होईल, असा संशय औरंगजेबास आला, म्हणून त्याने आदिलशाहीवर ऑक्टोबरच्या शेवटी १६८४ मध्ये स्वारी केली. या चढाईचा प्रतिकार करण्यासाठी दक्षिणेतील तीन सत्ताधीश एकत्र आले. संभाजीराजे, आदिलशाह आणि कुत्बशहा यांचा गट तयार होऊन या त्रिकूटाने मोगलांशी सामना देण्याची तयारी केली.

३० ऑक्टोबर इ.स.१६८७
राजा फक्त पराक्रमी असून चालत नाही तर त्याला रयते विषयी प्रेम, आपुलकीही असावी लागते. शिवछत्रपतींचा हा वारसा त्यांचे पुत्र शंभुराजेही चालवत होते. स्वराज्य चारी बाजूंनी शत्रूंनी वेढले असतानाही शंभुराजेंचे रयतेकडे दुर्लक्ष होत नव्हते. जंजिरेकर सिद्दी आणि मुघल महाराजांच्या मुलखातील कुलाबा जिल्ह्यात लूटमार करत असत. अश्याच प्रकारची लूटमार त्यांनी १६८५ मध्ये चेऊल प्रांतात केली होती. या लुटीमुळे तिथली रयत आपली गावे सोडून परागंदा झाली होती.

त्यामुळे तिथल्या देशमुखांनी सुभेदार रायाजी सदक प्रभूला सांगितले की, मुलुख ओसाड आहे, रयत पुन्हा येऊन वसाहत करण्यास तयार आहे, पण त्यांना सवलतीच्या हव्या आहेत. रयतेच्या अनेक अडचणी होत्या पण सुभेदार रायाजीने आपण पंतप्रधानाचा कौल आणून देतो असे सांगून शेतकरी व व्यापाऱ्यांना पुन्हा वसाहती स्थापून आपला व्यवसाय करण्यास सांगितले. परागंदा झालेल्या रयतेच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या गाऱ्हाण्यासंबंधी ज्या सवलती देण्यात आल्या होत्या त्या दरबाराकडून मान्य करण्यात आल्या. या सगळ्या कलमांचा कौलनामा सादर करण्यात येऊन तो मान्यही करण्यात आला.

संकलन : राहुल बोरसे पाटील, अधिक माहिती साठी संपर्क - राजदादा तपसे, 9145806202 (आम्हीच ते वेडे, ज्यांना आस इतिहासाची)

⛳⛳⛳⛳⛳????⛳⛳⛳⛳⛳

Next Post

इथेनॉल च्या दरात 3 रुपये 17 पैसे वाढ, ज्यूस पासून बनणाऱ्या इथेनॉलसाठी प्रति लिटर 62.65 रुपये प्रति लिटर दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group