• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लहान मुलांना रागावर नियंत्रण ठेवायला शिकवा…! अन्यथा भविष्य नियंत्रित राहणार नाही….

tdadmin by tdadmin
October 3, 2024
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी करा! किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केली मागणी!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

लक्ष्मण जगताप, बारामती

आजची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे अल्पवयीन मुले व महाविद्यालयीन तरुण हिंसक बनत आहेत. यात दोष कुणाचा ? यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.आजची ही मुले मनात कोणतीही भीती न बाळगता सहजच हातात कोयता, तलवारी घेऊन भांडणे, मारामा-या करतात. मागचा पुढचा विचार न करता खून करण्यापर्यंत मजल मारतात. हे सगळं भीषण आणि भयावह आहे.

ज्या वयात चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते. कुटुंबाची जबाबदारी घेऊन आई वडीलांना आनंद द्यायचा असतो. अशा वयात मुले भरकटली जातात. चुकीचा रस्ता निवडतात. थोड्याशा कारणावरुन डोक्यात राग घालून घेतात.आणि रागाच्या किंवा सूडाच्या भरात हिंसक मार्गाचा अवलंब करुन एखाद्याचा जीव घेतात. बरं जीव घेऊन साध्य काय होते? काहीच नाही. उलट आयुष्याची माती होते. मुलांच्या हे अगोदर लक्षात येत नाही. आपल्या हातून घटना घडून गेल्यावर कळते.आपण काय केले ते ? तोपर्यंत वेळ गेलेली असते. या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी राग असतो.

तरुण मुले सळसळत्या रक्ताची असतात. या वयात त्यांना प्रचंड राग येतो. कुणी बोलले, कुणी रागवले, कुणी भांडले किंवा आपल्या मनाविरुद्ध कोणी वागले तर त्यांना सहन होत नाही. मनात राग साठवून ठेवतात. एखाद्या दिवशी तो राग उफाळून येतो आणि एखाद्याचा जीव घेण्याची घटना घडून जाते.

खरं तर राग हा एक अग्नीच आहे. त्यापासून आपण दूर राहणेच फायदेशीर असते. तरुण मुलांनी संयम आणि सहनशीलता ठेवणे खूप आवश्यक आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपणास अनेक व्यक्ती भेटतात. काही वेळा वादविवादाचे, भांडणाचे प्रसंग घडतात.अशा वेळी संयमाने परिस्थिती हाताळली पाहिजे. किरकोळ भांडणातून एखाद्याचा जीव घेण्यापर्यत जाणे हे अतिशय क्रुरतेचे लक्षण आहे. कोणत्याही वादावर किंवा भांडणावर संवाद हा खूप चांगला उपाय आहे. एकमेकांशी बोलून, चर्चा करुन वादविवादाचे विषय मिटविता येतात.

निकोप आणि आनंदी जगण्यासाठी सकाळी झालेले भांडण सूर्यास्ताअगोदर मिटवून टाकणे नेहमी चांगले असते.त्यामुळे ताणमुक्त जगता येते.मन स्थिर राहते. मालिका, चित्रपट यामध्ये दाखविले जाणारे खून, मारामारी, बलात्कार पाहूनही आपणही असे करुन बघावे असा विचार मुलांच्या मनात येतो. मग त्याविषयी मनातून नियोजन केले जाते. अशी कृत्ये करणे वाईट आहे.यात धोके असतात. याची जाणीव मुलांना होत नाही.

चित्रपटातील नायकाला आदर्श मानण्यात मुलांना आनंद वाटतो. नायकाप्रमाणे आपणही खून ,मारामारी करायला मुलांचे मन उद्युक्त होते. परंतु मालिका, चित्रपट हे मनोरंजनासाठी असतात याचा विसर पडतो. अनुकरण करण्याकडे मुलांचा कल जातो.आणि नको त्या घटना मुलांच्या हातून घडून जातात.

मुले कोणते कार्यक्रम पाहतात? किती वेळ पाहतात ? टिव्ही, मोबाईल व यु-ट्युबवर काय पाहतात? मुलांचे मित्र कसे आहेत? त्याच्या वर्तनात काही बदल जाणवतो का? याविषयी पालकांनी जागरुक राहणे गरजेचे आहे. वाईट गोष्टीचे अनुकरण करण्यास मुले आघाडीवर असतात, म्हणून या वयात मुलांवर खूप लक्ष असणे आवश्यक आहे.

पालकांचा मुलांशी संवाद असला पाहिजे.रागाच्या वेळी
भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे? रागाला आवर कसा घालावा? मनाविरुद्ध काही घडले तरी संयम कसा ठेवावा? सहनशीलता कशी वाढवावी? अपमान कसा विसरावा. या सगळ्या गोष्टी मुलांना समजावून सांगितल्या पाहिजेत. किशोरवयीन मुलांच्या व महाविद्यालयीन तरुणांच्या शरीरात हार्मोन्समुळे अनेक बदल घडून येतात. या वयात मुले रागीट व चिडखोर बनतात.मोठ्या माणसांनी सांगितलेले ऐकण्याची त्यांची तयारी नसते. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याकडे त्यांचा कल असतो.

अशा वेळी मुलांशी बोलून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्यात. रागावर मात कशी करावी ,मन शांत कसे ठेवावे यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम , यांचा चांगला उपयोग होतो. माणसाच्या हातून घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीच्या मुळाशी राग किंवा अविचार असतो. राग येणे ही स्वाभाविक आणि नैसर्गिक गोष्ट आहे.पण त्यावर नियंत्रण मिळविणे खूप महत्त्वाचे आहे.ज्याच्या कडे रागावर नियंत्रण मिळविण्याचे कौशल्य आहे तो आनंदी जगू शकतो आणि दिर्घायुषी होऊ शकतो.

Next Post
अजितदादांनी पत्रकार परिषदेत बारामतीच्या पत्रकारांना दिल्या कानपिचक्या! अन् म्हणाले आता मी नम्र झालो आहे! 

अजितदादांनी पत्रकार परिषदेत बारामतीच्या पत्रकारांना दिल्या कानपिचक्या! अन् म्हणाले आता मी नम्र झालो आहे! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group