Tag: Anil Deshmukh

महाराष्ट्रात खांदेपालट होणार नाही; वाझे प्रकरणात गृहमंत्र्यांची चूक नाही.. जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्रात खांदेपालट होणार नाही; वाझे प्रकरणात गृहमंत्र्यांची चूक नाही.. जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती

मुंबई : महान्यूज लाईव्ह मनसुख हरेन यांच्या हत्या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यावरून ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करा : गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करा : गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

मुंबई : महान्यूज लाईव्ह  कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्याचे ...

अर्णवसाठी राज्यपालांचा फोन; गृहमंत्र्यांनी दिले हे उत्तर..

अर्णवसाठी राज्यपालांचा फोन; गृहमंत्र्यांनी दिले हे उत्तर..

मुंबई : महान्यूज लाईव्ह  अर्णव गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास परवानगी द्यावी यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला. परंतु कोरोना संसर्गाच्या कारणास्तव त्यांना भेटता येणार नसल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या पदरी निराशा आली आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधत तुरुंगात असलेल्या अर्णव गोस्वामी यांना कुटुंबीयांशी भेटण्याची परवानगी देण्याबाबत चर्चा केली होती. परंतु सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच तुरुंगांमध्ये नातेवाईकांना भेटी घेण्यास मनाई करण्यात आली असल्याचे स्पष्ट करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीस नकार दिला आहे. मात्र त्यांचे कुटुंबीय अर्णव यांच्याशी दूरध्वनीवरून बोलू शकतील असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.  भाजप नेत्यांनी या प्रकरणात जास्तच रस दाखवला असल्याचे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला टोला लगावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच तुरुंगात ज्या पद्धतीने खबरदारी घेऊन वकील अथवा नातेवाईकांना भेटण्यास ...

कोरोनाच्या महामारीत मास्कविना फिरणाऱ्यांकडून राज्यात किती दंड वसूल झाला माहिती आहे का?.. तब्बल ३० कोटी!

कोरोनाच्या महामारीत मास्कविना फिरणाऱ्यांकडून राज्यात किती दंड वसूल झाला माहिती आहे का?.. तब्बल ३० कोटी!

महान्यूज लाईव्ह रिपोर्ट राज्यात २२ मार्च रोजी पहिला लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हापासून ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस आणि ग्रामपंचायतींनी जो दंड वसूल ...

राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक; त्याच विचारांवर राज्याची वाटचाल : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : महान्यूज लाईव्ह  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी ...

कापूस खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्व खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार : अजित पवार

मुंबई : महान्यूज लाईव्ह  राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्यातील कापूसखरेदीची सर्व केंद्रे, कृषी ...

#Corona : राज्यात  अत्यावश्यक सेवेसाठी  ३ लाख १० हजार पास; आतापर्यंत ९६ हजार गुन्हे दाखल : गृहमंत्री अनिल देशमुख

#Corona : राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख १० हजार पास; आतापर्यंत ९६ हजार गुन्हे दाखल : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : महान्यूज लाईव्ह राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३,१०,६९४ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.तसेच ...

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

कॉपी करू नका.