• Contact us
  • About us
Saturday, September 23, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादा म्हणताहेत, भाजपमधील ४०-४५ आमदार कॉंग्रेस -राष्ट्रवादीत येणार! कोणत्या दिवशी होणार प्रवेश?

tdadmin by tdadmin
March 6, 2023
in सामाजिक, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, व्यक्ती विशेष, Featured
0

मुंबई- महान्यूज लाईव्ह

कसब्याच्या निकालानंतर भाजप- शिंदे गटात असलेल्या तणावात आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक बॉम्ब टाकून गड मजबूत करण्यासाठीचा इशारा दिला. भाजपमधील ४० ते ४५ आमदार हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते कोणत्याही क्षणी स्वगृही येऊ शकतात असे भाकित करीत भाजपचे टेन्शन वाढवले आहे.

कसब्याची मतमोजणी होऊन जाऊ द्या, मी सगळं काही सांगतो असे पवार म्हणाले होते. त्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजकारणात कालचा शत्रू आजचा मित्र व आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो असे सांगत भाजपला इशारा दिला आहे.

अजित पवार म्हणाले, आमच्यातील काही नेते सन २०१४ च्या मोदी लाटेत भाजपमध्ये गेले. नरेंद्र मोदींचा करिश्मा व ते सत्तेत आल्यानंतर खूप काही बदलेल असे वातावरण तयार केले गेले. त्यांच्याकडे बघून जनतेने मतदानही केले आणि त्यांना पूर्ण बहुमत दिले. त्यामुळे त्यानंतरच्या विधानसभा निवडणूकीत ज्यांना राजकारण करायचे होते, ज्यांना फक्त आपल्या मतदारसंघात वर्चस्व ठेवायचे होते ते लोक त्यावेळी भाजपमध्ये गेले.

पवार म्हणाले की, पण आता परिस्थिती बदलली आहे, आता हेच लोक त्यांच्या आताच्या पक्षनेतृत्वाला आमची चूक झाली असे सांगू शकतात आणि पूर्वीसारखं पक्षाच्या विचारधारेला चिकटून राहण्याचा काळ संपला आहे, त्यामुळे आता येत्या काही दिवसांत राजकीय उलथापालथ मोठी होऊ शकते.

Next Post
नऊ लाखांची माळवाडीत चोरी केली.. पोलिसांनी फक्त ४ तासांत चोर पकडले..चोर तर जवळचेच निघाले.. इंदापूरातील साडेसतरा तोळ्यांची चोरी पोलिसांनी अशी उघडकीस आणली…

नऊ लाखांची माळवाडीत चोरी केली.. पोलिसांनी फक्त ४ तासांत चोर पकडले..चोर तर जवळचेच निघाले.. इंदापूरातील साडेसतरा तोळ्यांची चोरी पोलिसांनी अशी उघडकीस आणली…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील !

September 22, 2023

हरवले आभाळ ज्यांचे.. तयांचे झाले सोबती..! शिक्षणमहर्षी कर्मवीर आण्णा!

September 22, 2023

बारामतीच्या उंडवडी सुप्यात 14 गावातील शेतकरी 22 सप्टेंबर पासून चक्री उपोषणाला बसणार!

September 21, 2023

पावसाचं भीषण संकट! वाई तालुक्यातील चांदकच्या ग्रामस्थांनी पावसासाठी चक्क देवाधिदेव महादेवांना कोंडलं!

September 21, 2023

मांढरदेव काळेश्वरी देवीचा दर्शन गाभारा आठ दिवसांसाठी बंद!

September 21, 2023

चक्क एका पाण्याच्या बाटलीनेच स्टोरी सांगितली..७० हजार रुपयांची इंटरनेटची केबल कोणी चोरली?

September 21, 2023

असला कुठे जावई असतो काय? सासरवाडीत एका पाठोपाठ सहा जणांना भोसकले, बायकोसह तीन जण जागीच गेले!

September 21, 2023

शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सातारा जिल्हयातुन हद्दपार! शिरवळ पोलीसांची कारवाई

September 21, 2023

अंकिता पाटील ठाकरे आता भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष!

September 21, 2023

महाराष्ट्रातलं बहुचर्चित राहणारं पार्टी ट्रस्ट यंदा सांगोल्यात बरं का!

September 21, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group